गुरुवार, २८ जुलै, २०२२

दिप अमावस्या

दिप आमावस्या  ,चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते.अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला'दीपपूजन' केले जाते. आषाढ अमावास्येला 'दीपान्वित अमावास्या' असेही म्हणतात.कोणत्याही शुभ कार्याची, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने केली जाते. सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. अगदी.प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला 'दीपपूजन' केले जाते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

यशोगाथा थोरांची - भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

यशोगाथा थोरांची - भारतरत्न  मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (भारतीय अभियंता, विद्वान, राजकारण आणि म्हैसूरचे दिवाण) जन्म : सप्टेंबर १५, ...