*✍️ _HAPPY THOUGHTS_‼️*
*✧●•════════════•●✧*
*"परीवर्तन" हा निर्सगाचा नियम आहे, तो न घाबरता मान्य करावा.*
*संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत.*
*जीवनात सर्वात मोठा गुरू येणारा काळ असतो.*
*कारण हा काळ जे शिकवतो ते, कोणी शिकवू शकत नाही❗*
*गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत, वाक्य लहान आहे, पण खूप महत्त्वाचे आहे❗*
*नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो,*
*तरीही अनेक वळणे घेत नदी समुद्राला मिळतेच.*
*तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असते. त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो, तोच "स्वप्नपूर्ती" करू शकतो❗*
*एकत्र येण सोप असत,*
*पण एकत्र होण कठीण असत.*
*कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,*
*पण एकत्र होण्यासाठी विचार एकत्र येण गरजेच असत.*
*छत्री पावसाला थांबवू शकत नाही...*
*पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देवू शकते.*
*आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही,*
*पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो❗*
*उगवता सूर्य आणि मावळता सूर्य, दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. पण दोघात फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो, आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो❗*
*प्राजक्ताची फुले गुंफताना दोरा सुद्धा सुगंधित होतो, त्याप्रमाणे चैतन्यमय माणसांत राहिल्याने मन सदैव प्रसन्न व टवटवीत राहते.*
*प्रत्येक घरात अशी माणसे असावीत.*
*ज्यांच्या असण्याने त्यांच्या घरातील आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची मने विवेक, विचाराने, ज्ञानाच्या, अमृतकणांनी, भरल्याशिवाय राहणार नाहीत❗*
*कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा. कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते❗*
*ज्याच्याकडे माणसं जमवण्याची ताकद असते, त्याला कधीच एकटं पडण्याची भीती वाटत नाही. चुकीच्या माणसांना सहकार्य करून खोटे समाधान मिळवण्यापेक्षा, प्रामाणिक नाती जपून खरं खुरं मानसिक समाधान मिळवा❗*
*आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमीत्त असणे याहून मोठे दुसरे कुठलेच सुखाचे क्षण असूच शकत नाही‼️*
*┉❀꧁꧂🌞꧁꧂❀┉*
*‼️🌹सुप्रभात🌹‼️*
🍃🍂🌷🙏🌷🍂🍃
*┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉*
*╔ ╦ ╦ ╗*
*┇ ┇ ┇ ┇*
*┇ ┇ ┇ ┇*
*┇ ┇ ┇ 🧡*
*┇ ┇🤍*
*┇ 💚*
*❤️*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा